महाराष्ट्र
मनोज जरांगे-पाटील यांची नव्या आंदोलनाची घोषणा, 29 ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषणाची सुरुवात करण्याचा इशारा
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची घोषणा करत 29 ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
30 Apr, 20251 min read
महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त 34.77% पाणी शिल्लक, पुणे विभागात सर्वात कमी साठा
महाराष्ट्रातील धरणांमध्ये सध्याचा पाणीसाठा फक्त 34.77% इतका कमी झाला आहे. पुणे विभागात सर्वात कमी 28.32% पाणी शिल्लक असून मराठवाड्यात पाणीटंचाईची सुरुवात झाली आहे.
30 Apr, 20251 min read