Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

मनोज जरांगे-पाटील यांची नव्या आंदोलनाची घोषणा, 29 ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषणाची सुरुवात करण्याचा इशारा

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची घोषणा करत 29 ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

30 Apr, 20251 min readमहाराष्ट्र
मनोज जरांगे-पाटील यांची नव्या आंदोलनाची घोषणा, 29 ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषणाची सुरुवात करण्याचा इशारा

मनोज जरांगे-पाटील यांची नव्या आंदोलनाची घोषणा, 29 ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषणाची सुरुवात करण्याचा इशारा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी जाहीर केले की 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईत आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. दोन वर्षांपासून संयम ठेवून सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला होता, मात्र मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आता निर्णायक टप्प्यावर आंदोलन नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

 

जरांगे-पाटील यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप करत सांगितले की, मागील उपोषणानंतर सरकारने चार मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तीन महिने उलटल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता मागण्यांसाठी ताकदीनं उठाव करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. एक ऑगस्ट रोजी आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असून तयारी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही टीका करत जरांगे यांनी शासनाला इशारा दिला की, मराठा समाजाचे हक्क देणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि ते रोखू नये. गॅझेटियर, केसेस व मराठा-कुणबी संबंधी अध्यादेश तत्काळ काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. “फक्त मला 28 ऑगस्टला मुंबईत सोडून जा, बाकी मी लढायला तयार आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी समाजाला आवाहन केले आहे.

Share this article: